Wednesday, August 20, 2025 11:30:23 PM
तिरंगा हा केवळ कापडाचा तुकडा नसून आपल्या देशाच्या गौरव आणि अभिमानाचे प्रतीक आहे. त्यामुळे भारत सरकारने ‘भारतीय ध्वज संहिता’ अंतर्गत राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखण्यासाठी स्पष्ट नियम घालून दिले आहेत.
Jai Maharashtra News
2025-08-13 16:39:34
दिन
घन्टा
मिनेट